वाईट कामासाठी कॉंग्रेस-NCP मतभेद विसरून (इमान गहाण ठेऊन) एकत्र येऊ शकतात आणि राज्याची नासाडी करू शकतात! तर चांगल्या कामासाठी तुम्ही दोघे मतभेद विसरून (मान-अपमान बाजूला ठेऊन) एकत्र का येऊ शकत नाही आणि राज्याची घडी का बसवू शकत नाही!
तुम्हाला आमची एवढी कीव वाटते तर मग आमच्या भल्यापेक्षा, राज्यापेक्षा तुमचा मान-अपमान मोठा का व्हावा!
आणि मग तुमच्या मानासिकतेबद्दल आम्हाला शंका का येऊ नये!
एक निराश मराठी, जो रोज आपली संधाकाळ तुमची भाषणं ऐकण्यात घालवतो!
No comments:
Post a Comment